माझ्या ब्लॉगला भेट देण्यासाठी मनापासून धन्यवाद...🙏😊

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

सांजवेळी

सांजवेळी मन माझे ऊदास होते
क्षणोक्षणी तुझीच आठवण येते
कातरवेळी ऊरातच धडधड होते
डोळ्यांत आपसुक पाणी दाटते
तु परतुन यावे असे उगाच वाटते

💔😥💔😥💔 रचना : काल्पनिक 💔😥💔😥💔

©️®️
✍️.....🧚🏻‍♀️ऐंजल वैशू
( वैशाली पडवळ )


७ टिप्पण्या:

हिरकणी माता

🚩🚩🚩हिरकणी माता🚩🚩🚩 १६७४ ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक राजांचा झाला अभेद्य असा दुर्ग शिवरायांनी राजधानीसाठी होता निवडला सुर...